भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; श्रेयस, गिल, अक्षर चमकले
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने सुमारे 12 षटके व चार गडी राखून इंग्लंडला चितपट केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. […]
सविस्तर वाचा