बालाजी देडगावच्या आकांक्षा विनोद तांबे यांना राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार प्रदान

जनशक्ती (वृत्तसेवा)- नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये साहित्य व काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आकांक्षा विनोद तांबे यांना ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालाजी देडगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व कचरू तांबे यांच्या त्या सुनबाई असून, साहित्य व काव्य क्षेत्रात आपल्या लेखणीतून उल्लेखनीय […]

सविस्तर वाचा

महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार २०२६’साठी अ‍ॅड. प्रभनंजय दवे यांची निवड; मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन विश्वनाथ फाउंडेशनतर्फे अभिनंदन

मुंबई (प्रतिनिधी)- कायद्याच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून उल्लेखनीय कार्य करणारे मा. अ‍ॅड. प्रभनंजय दवे, अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई यांची ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विश्वनाथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अ‍ॅड. प्रभनंजय दवे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल […]

सविस्तर वाचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल; प्रकृती अचानक बिघडली

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून एकनाथ शिंदे यांनी प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण […]

सविस्तर वाचा

मुरबाडमध्ये भीषण अपघात; नेवासा तालुक्यातील चौघांचा जागीच मृत्यू

जनशक्ती (वृत्तसेवा)- कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या नेवासा तालुक्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात […]

सविस्तर वाचा

ॲड. शंकर चव्हाण यांची जनहित लोकशाही पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी)- जनहित लोकशाही पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत, पक्षाने ॲड. शंकर चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प.) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील विकास कार्याला नवीन दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोकराव अल्हाट साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय प्रबोधनकार आदरणीय रामराव महाराज यांच्या […]

सविस्तर वाचा

शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा; ॲड. शंकर चव्हाण यांचे प्रतिपादन

पुणे (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ मिरवणुका, डीजे आणि नृत्यात न साजरी करता त्यांच्या विचारांचा अभ्यास करून, इतिहास वाचून आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करून साजरी केली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. शंकर चव्हाण यांनी पुणे येथे आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात केले. “शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा,” हा स्पष्ट संदेश […]

सविस्तर वाचा

सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी !

जनशक्ती (वृत्तसेवा)-  त्र्यंबकेश्वर येथे आगामी २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी केवळ कागदावर न राहता ती आता प्रत्यक्षात जमिनीवर उतरत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणारा प्रत्येक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोच, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन शिर्डीतील नियोजनाला नाशिकइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई सभागृहात नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली […]

सविस्तर वाचा

काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने दिला सैनिक वडिलांना अखेरचा निरोप

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. प्रमोद जाधव […]

सविस्तर वाचा

महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट; राज्यातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या 

जनशक्ती (वृत्तसेवा)-  राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तब्बल गेल्या १० वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून  शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे. तत्पूर्वी […]

सविस्तर वाचा

धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? आजचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर…

जनशक्ती (वृत्तसेवा)- धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिवशी पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया… पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि […]

सविस्तर वाचा