एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर समुह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषि विद्या विभाग मार्फत कोळगाव व हसनापुर येथे करण्यात आले आहे. हसानापुर येथे सोयाबीन एकात्मिक पिक उत्पादन […]
सविस्तर वाचा