बालाजी देडगावच्या आकांक्षा विनोद तांबे यांना राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार प्रदान
जनशक्ती (वृत्तसेवा)- नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये साहित्य व काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आकांक्षा विनोद तांबे यांना ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालाजी देडगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व कचरू तांबे यांच्या त्या सुनबाई असून, साहित्य व काव्य क्षेत्रात आपल्या लेखणीतून उल्लेखनीय […]
सविस्तर वाचा

