तक्षशिला विद्यालयात ‘वाण सुवासिनीचे’ सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-अलीकडच्या काळात प्रत्येक घरात मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे. अनेकदा लहान मुले जेवण करत नाहीत म्हणून माता त्यांच्या हातात मोबाईल देतात. यामुळे मुलांना आपण कोणत्या चवीचे अन्न खातो याचे भान राहत नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर त्यांना जेवताना मोबाईलपासून दूर ठेवा,” असे प्रतिपादन […]
सविस्तर वाचा

