बालाजी देडगाव येथे ज्ञानेश्वर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पिक परिसंवाद मेळावा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड, खत पाणी व्यवस्थापन करून एका एकरात २.५ (अडीच) किलो वजनाचे ४० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन उत्पादन नक्की मिळेल, असे ठाम प्रतिपादन ऊस पिक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले. भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी ३ सप्टेंबर […]
सविस्तर वाचा