हभप अतुल महाराज आदमाने यांच्या किर्तनासाठी भाविकांची मांदियाळी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी (दि.१३) हभप अतुल महाराज आदमाने (निपाणी निमगाव) यांच्या किर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनसाठी जेऊर हैबती व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घनश्याम महाराज म्हस्के, भागवत आप्पा वाघमारे, सोमनाथ रिंधे, सोपान […]

सविस्तर वाचा

जेऊर हैबती येथील अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास धर्म ध्वजारोहनाने उत्साहात प्रारंभ झाला. शनिवार दि. १२ एप्रिल ते शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ या कालावधीत पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता पावन हनुमंतरायांना […]

सविस्तर वाचा

जेऊर हैबती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १२ एप्रिल ते शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ या कालावधीत पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे करण्यात आले आहे. वै. हभप शिवराम महाराज रिंधे, वै. हभप गुरुवर्य बन्सी महाराज तांबे (श्री क्षेत्र नेवासा), वै. […]

सविस्तर वाचा

वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील हैबती जेऊर येथील वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हभप कृष्णा महाराज उगले यांच्या रसाळ वाणीतून किर्तनसेवा संपन्न झाली.जेऊर हैबती येथील ग्रामस्थांनी वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या समाजकार्याची दखल घेऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, हभप कैलास […]

सविस्तर वाचा

२६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटी रुपयांची मंजुरी: आमदार लंघे पाटील

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटींची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी केली होती. नेवासा मतदारसंघातील पुनर्वसित गावाचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, यासाठी मागणी केली होती. सुरुवातीला हा आराखडा […]

सविस्तर वाचा

पाचुंदा सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत होंडे यांची बिनविरोध निवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत रामराव होंडे यांची सोसायटीच्या संचालकाच्या उपस्थितीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर नारायण गोयाजी वाघमोडे यांना पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी देऊन कायम करण्यात आले. ही निवड माजी मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली  पार पडली असून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी […]

सविस्तर वाचा

खूशखबर! महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसणार 

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला […]

सविस्तर वाचा

श्रीरामनवमी उत्‍सवात साईचरणी ४ कोटी २६ लाखांचे दान  

जनशक्ती (वृत्तसेवा)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्‍सव शनिवार ०५ एप्रिल ते सोमवार ०७ एप्रिल या कालावधीत संपन्‍न झाला. या उत्‍सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये रोख स्वरुपात रुपये […]

सविस्तर वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट; पारा पोहचला ४० अंशावर

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं दिसत आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ३५ ते ४० अंशावर पोहचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर काही भागात ४२ ते ४३ अंशापर्यंत तापमान […]

सविस्तर वाचा

सर्वसामान्यांना झटका! घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला

जनशक्ती (वृत्तसेवा)- सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही […]

सविस्तर वाचा