भारताचा विजयी ‘तिलक’; रोमहर्षक सामन्यात मारली बाजी
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर निसटता विजय मिळवला. भारताला 13 चेंडूंमध्ये 13 धावा काढायच्या होत्या. तिलक वर्माच्या जोरदार फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडने उभारलेली धावसंख्या गाठता आली. सामन्याच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी […]
सविस्तर वाचा
