अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा: सुनिलगिरीजी महाराज
कुकाणा (प्रतिनिधी) – कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेमध्ये विज्ञान धरलेले आहे. परंतु आज समाजात मोबाईलवर कोणीही काहीही पोस्ट टाकतात आणि त्याचा दुष्परिणाम होऊन लोकांमध्ये वैरभाव निर्माण होतो. हे सर्व आता थांबले पाहिजे व समाजात, देशात शांतता निर्माण झाली पाहिजे. आध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन श्रीराम साधना […]
सविस्तर वाचा